आपल्याला आयुष्यामध्ये अनेक लोक मार्गदर्शन व माहिती देणारी भेटतात. आपण जीवनामध्ये पुढे जावे व आपली प्रगती चांगली झाली पाहिजे हा त्यांचा मूळ उद्देश असतो. जीवनामध्ये आपण कशाप्रकारे पुढे जात आहोत याचे मूल्यमापन गुरु वर्ग करत असतो. जीवनामध्ये आपल्याला अनेक माणसे दररोज भेटत असतात त्यामुळे सर्वच माणसे आपल्या भल्याचा विचार करत नाहीत. त्यांपैकी अनेक जण आपली अधोगती कशी होईल यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे प्रत्येकवेळी जे चांगले ज्ञान देतात तेच खरे गुरु असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी ज्ञान देतात तेच खरे गुरु! यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - <br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा